India Dangerous Weapon: कोणत्याही हल्ल्यासाठी भारत किती तयार आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती
मुंबई : युक्रेन आणि रशियामध्ये सध्या युद्ध सुरु आहे. ज्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या देशांकडे लागून राहिलं आहे. या दोघांमध्ये कोणाचा विजय-परायज होईल, या व्यतिरिक्त आपल्या देशावर याचा परिणाम होणार नाही ना असा प्रश्न अनेक देशांच्या नागरीकांना पडला आहे. तसेच आपल्या भारतावर जर हल्ला झाला किंवा तशीच युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर काय होईल? यासाठी…