तुमच्या घरी कधीही असं तुळशीचं रोप लावू नका, नाहीतर रागवेल लक्ष्मी

[ad_1] मुंबई : हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला फार महत्व आहे. ज्यामुळे लोकांच्या घरात देखील तुळशीला पवित्र स्थान आहे. त्यामुळे प्रत्येक पूजेत या पवित्र वनस्पतीची पाने वापरली जातात. ज्या जोडप्यांना संततीचे सुख मिळाले नाही, त्यांनी तुळशीची पूजा करावी, असे मानले जाते. तसेच तुळशीची पाने अर्पण केल्यानेच भगवान विष्णू प्रसन्न होतात. असे देखील म्हटले जाते. धार्मिक गोष्टींव्यतीरिक्त…

Read More