भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा, चार दशकांनंतर रचला मोठा इतिहास

मुंबई : चार दशकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. टीम इंडियाला सर्वोत्तम खेळाडू मिळाले आहेत. ज्यांनी भारताच्या शिरपेचात पुन्हा एकदा गौरवास्पद कामगिरी करून मानाचा तुरा रोवला आहे. तब्बल 43 वर्षांनंतर भारतीय खेळाडूंनी थॉमस कपच्या फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. एच एस प्रणयने निर्णयाक समना खेळून सेमीफायनल सामना जिंकला. एच एस प्रणयने 3-2 ने सेमीफायनल सामना…

Read More