Headlines

रोज दीड तास भ्रमणध्वनी, दूरचित्रवाणी बंद! ; सांगलीतील ‘मोहित्यांचे वडगाव’ गावाचा अभूतपूर्व निर्णय

[ad_1] दिगंबर शिंदे, लोकसत्ता सांगली : रोजचा रतीब घालावा तशा असलेल्या दूरचित्रवाणीवरील मालिका आणि समाज माध्यमातील आभासी जगातील चित्रफिती यांमुळे मुलांची अभ्यासातील कमी झालेली रुची वाढविण्यासाठी रोज सायंकाळी दीड तास भ्रमणध्वनी व दूरचित्रवाणी संच बंद ठेवण्याचा निर्णय कडेगाव तालुक्यातील मोहित्यांचे वडगावने घेतला आहे. या निर्णयाची आठवण करून देण्यासाठी मंदिरावर भोंगाही बसविण्यात आला आहे. कडेगाव तालुक्यातील ३…

Read More