Headlines

यंदाच्या हंगामात युवा खेळाडूंनी लावले ‘चार चाँद’, तुम्हाला आवडणारा खेळाडू कोणता?

[ad_1] मुंबई: आयपीएलमध्ये युवा खेळाडूंची यावेळी चलती आहे. कोट्यवधी रुपयांचे खेळाडू जेवढे चांगले खेळले नाहीत तेवढे जीव ओतून खेळले. याचं फळ म्हणून या खेळाडूंना टीम इंडियामध्ये संधी मिळू शकतेच. याबाबत  सध्या विचारही सुरू आहे. पण तुम्हाला यंदाच्या हंगामात कोणता युवा खेळाडू आवडला.   उमरान मलिककाश्मीरचा युवा फास्ट बॉलर उमराननं आताच 5 वर्षांपूर्वीचा आयपीएलमधील जसप्रीत बुमराहचा रेकॉर्ड…

Read More

IPL 2022 : 2.40 कोटींच्या खेळाडूचा कारनामा, थेट बॉलच गायब

[ad_1] मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये युवा खेळाडूंनी धावांचा पाऊस पाडला. यंदाच्या हंगामात चौकार आणि षटकारांची बरसात चाहत्यांना पाहायला मिळाली. राजस्थान विरुद्ध बंगळुरू झालेल्या सामन्यात यशस्वी जयस्वालने चांगली कामगिरी केली.  युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने 103 मीटर लांब सिक्स ठोकला. हा बॉल स्टेडियम बाहेर गेला. तो बॉल शोधताना हैराण झाले. खेळ थांबू नये म्हणून अंपायरने दुसरा बॉल…

Read More

एका कॅचसाठी दोघं धावले आणि पुढे जे घडलं ते हैराण करणार…. पाहा व्हिडीओ

[ad_1] मुंबई : आयपीएलमध्ये 63 वा सामना राजस्थान विरुद्ध लखनऊ यांच्यामध्ये खेळवण्यात आला. राजस्थानने हा सामना जिंकून प्लेऑफपर्यंत जाण्याचे निश्चित केलं आहे. या सामन्यात एक हैराण करणारा कॅच पाहायला मिळाला.  राजस्थानच्या दोन खेळाडूंनी अजब कॅच पकडला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की एका पॉईंटला असं वाटलं की हे दोघंही…

Read More

CSK विरुद्ध सामन्यात मुंबईच्या युवा खेळाडूने का जोडले हात?

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 59 वा सामना चेन्नई विरुद्ध मुंबई खेळवण्यात आला होता. या सामन्यात मुंबईने विजय मिळवत चेन्नईला मोठा धक्का दिला. चेन्नईही मुंबई पाठोपाठ प्लेऑफच्या रेसमधून बाहेर झाली आहे. या सामन्यात मुंबईचा खेळाडू हात जोडून उभा असल्याचं दिसलं. सोशल मीडियावर त्याचा फोटो खूप व्हायरल होत आहे.  मुंबईच्या खेळाडूने नक्की हात कोणाला जोडले….

Read More

पंजाब कुठे कमी पडलं? 6 व्या पराभवानंतर कॅप्टन मयंक अग्रवालनं सांगितली मोठी गोष्ट

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात पंजाब विरुद्ध राजस्थान सामना झाला. या सामन्यात पंजाबला 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार मयंक अग्रवालने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. टीमने 20 ओव्हरमध्ये 189 धावा केल्या.  पंजाबचे बॉलर्स थोडे कमी पडले. ज्यामुळे राजस्थानला पंजाबवर विजय मिळवणं अधिक सोपं झालं. कर्णधार मयंक अग्रवालने पराभवाचं कारण सांगितलं आहे. …

Read More

IPL Orange Cap: हार्दिक पांड्याकडून के एल राहुलला मोठा धक्का

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात 23 एप्रिल रोजी डबल हेडर सामने खेळवण्यात आले. गुजरातने कोलकाता टीमला पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यात हैदराबादने बंगळुरूचा पराभव केला. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये या सामन्यानंतर मोठा बदल झाला आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने दमदार कामगिरी केली आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आपल्या नावाची नोद केलीय.  पांड्याने के एल…

Read More

अरारा खतरनाक! अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मुंबईच्या स्टार खेळाडूची गर्लफ्रेंड, फोटो तर पाहा

[ad_1] मुंबई : मुंबई टीममधील स्टार खेळाडूच्या गर्लफ्रेंडची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. मेगा ऑक्शनमध्ये बेबी डिव्हिलियर्स नावाने प्रसिद्ध असलेल्या डेवाल्ड ब्रेविसची चर्चा सध्या आहे. त्याची गर्लफ्रेंडही सध्या चर्चेत आली आहे. आयपीएलच्या सुरुवातीपासून मुंबईची खराब सुरुवात झाली.  मुंबई टीम सलग 4 सामने पराभूत झाली. मात्र बेबी डिव्हिलियर्सची चर्चा जगभरात रंगली. दक्षिण आफ्रिका युवा फलंदाज…

Read More

IPL मध्ये ‘या’ दिग्गज खेळाडूंचा पहिलाच सामना ठरला शेवटचा, नाव जाणून वाटेल आश्चर्य

[ad_1] मुंबई : आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग आहे. दरवर्षी सर्व देशाली दिग्गज खेळाडू या लीगमध्ये खेळायला येतात. IPL सीझन 15 सुरू झाला आहे, यावेळीही अनेक मोठे खेळाडू या लीगमध्ये खेळत आहेत. आयपीएल एक असे व्यासपीठ आहे जिथे खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची संधी मिळाली आहे. तर अनेक दिग्गज खेळाडू या आयपीएलमुळे घडले गेले आहे….

Read More

IPL ला मध्येच सोडून गेल्यास खेळाडूवर लागणार बंदी?

[ad_1] मुंबई : आयपीएलचा डंका अखेर वाजलाय. 26 मार्चपासून आयपीएलला सुरुवात झाली असून सिझन सुरु होण्यापू्र्वीच काही खेळाडूंनी माघार घेतली आहे. तर काही खेळाडू अनेकदा काही कारणास्तव मध्येच आयपीएल सोडून जाण्याचा निर्णय घेतात. मात्र आता असा निर्णय घेणं खेळाडूंना महागात पडणार आहे. विनाकारण आयपीएल सोडणाऱ्या खेळाडूंना लगाम घालण्याची तयारी बीसीसीआय करतंय. BCCI घेणार मोठा निर्णय…

Read More

IPL 2022 GT Vs LSG : सख्खे भाऊ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन सख्खे ज्यांनी एकत्र खेळून आयपीएलच्या 3 ट्रॉफी मिळवल्या. पण यंदाच्या हंगामात एकमेकां विरुद्ध खेळण्याशिवाय पर्याय नाही अशी अवस्था झाली आहे. आयपहिले 3 सामने झाले असून अनपेक्षितपणे दिल्ली, पंजाब आणि कोलकाता संघांनी विजय मिळवला आहे. आज चौथा सामना दोन नव्या संघांमध्ये होणार आहे….

Read More