नेमकं काय घडलं पंड्याचा लास्ट बॉलवर चौकार, तरीही तो आऊट कसा?
[ad_1] Ind vs Eng Semi Final : भारत आणि इंग्लंडमध्ये (ind v eng 2022) चालू असलेल्या सेमी फायनलच्य सामन्यामध्ये भारताने इंग्लंड संघाला 169 धावांचं लक्ष्य दिलं आहे. भारताकडून हार्दिक पंड्याने वादळी अर्धशतकी खेळी केली. पंड्या आणि विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 150 धावांचा टप्पा पार केला. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर भारताने पंडया आऊट कसा? हा…