पहिल्या विजयासाठी कॅप्टन रोहित शर्मा करणार टीममध्ये मोठा बदल
मुंबई : आयपीएलमध्ये 5 ट्रॉफी मिळवलेली टीम मुंबईसाठी यंदाचा हंगामात विशेष चांगला असल्याचं दिसत नाही. मुंबई टीमने पंधराव्या हंगामातील 5 पैकी 5 ही सामने गमवले आहेत. आता आज होणाऱ्या सामन्यात तरी जिंकण्यात यश मिळणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई टीम आज पराभवाचा षटकार ठोकणार की विजय मिळवून खातं उघडणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार…