Headlines

ऊस उत्पादकांची कारखान्यांकडून नाडवणूकच

[ad_1] प्रदीप नणंदकर , लोकसत्ता लातूर : २०२१-२२ च्या गळीत हंगामात अतिशय विक्रमी गाळप झाले, महाराष्ट्रातील १३२२.३१ लाख टन ऊस साखर कारखान्यांनी खरेदी केला. तोडणी व वाहतूक खर्च वगळता ३२ हजार ८२ कोटी ६२ लाख रुपये साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार शेतकऱ्यांना देणे लागत होते. प्रत्यक्षात ३१ हजार ६८ कोटी ४९ लाख रुपये शेतकऱ्यांना दिले गेले आहेत….

Read More

ऊस उत्पादकांची साखर कारखानदारांकडून उपेक्षा

[ad_1] प्रदीप नणंदकर, लोकसत्ता लातूर  : राज्यातील साखर कारखान्यांनी साखर उत्पादनात गतवर्षी उत्तर प्रदेशला मागे टाकत महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. विविध विषयांत संशोधन करत कारखाने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत आहेत मात्र शेतकऱ्याला ज्यांनी मेहनत घेऊन ऊस उत्पादन केले त्याला त्याच्या मेहनतीप्रमाणे पैसे दिले जात नाहीत ही महत्त्वाची खंत ऊस उत्पादक शेतकऱ्याची आहे. ऊस उत्पादकांना…

Read More