इंजेक्शन, गोळ्या द्या…काहीही करा…; तिसरी T20 खेळण्यासाठी Suryakumar Yadav ची अशी सुरु होती धडपड

हैदराबाद : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा टी20 सामना टीम इंडियाने (Team India) रोमहर्षक पद्धतीने जिंकलाय. 6 विकेट राखून टीम इंडियाने हा विजय मिळवलाय. या विजयानंतर टीम इंडियाने 9 वर्षानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध (austrailia) टी20 मालिका जिंकली. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो Suryakumar Yadav. ओपनर केएल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी…

Read More