Headlines

“मी तुलना करणारच” टिळक, वीर सावरकरांचे नाव घेत संजय राऊतांचे मोठे विधान; म्हणाले… | sanjay raut said will compare with lokmanya tilak and veer savarkar criticizes opposition

[ad_1] उद्धव ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला असून ते नुकतेच तुरुंगाबाहेर आले आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ते मागील साधारण ३ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत होते. दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राऊत पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांत टीका करत आहेत. तुरुंगात घालवलेल्या दिवसांबद्दल सांगताना ते लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर यांचा उल्लेख करत…

Read More

रश्मी शुक्ला यांना दिलासा! अवैध फोन टॅपिंग प्रकरणात राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय | state government refused prosecution against rashmi Shukla in illegal phone tapping case

[ad_1] अवैधरित्या फोन टॅपिंग प्रकरणात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. शुक्ला यांच्याविरोधात खटला चालवण्यास राज्य सरकारने नकार दिला असून खटला चालवण्यासाठी मागितलेली परवानगी गृह खात्याने नाकारलेली आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदेशीर फोन टॅपिंगचे गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या…

Read More

Vijay Vaddetiwar criticized the state governments ration kit msr 87

[ad_1] गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल अशा चार वस्तू फक्त १०० रुपयांत देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. याशिवाय दिवाळीपूर्वी चांगल्या दर्जाचा शिधा लोकांपर्यंत पोहोचेल, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागास केलेली आहे. राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने १०० दिवसांच्या…

Read More

This is not the laughing fair of Maharashtra you are the minister of the state Supriya Sules criticism of Chandrakant Patal rno news msr 87

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासगी महाविद्यालयांच्या प्राध्यपकांच्या वेतनाबाबत केलेल्या विधानावरून टीका केली आहे. शिवाय ही काय महाराष्ट्राची हास्यजत्रा नाही, तुम्ही राज्याचे मंत्री आहात. असंही सुप्रिया सुळे यांनी सांगलीत एका कार्यक्रमातील भाषणात म्हटलं. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील उपस्थिती होती. सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Read More

Bullet train was not only for the benefit of Maharashtra but also not for the benefit of the country Rohit Pawar msr 87

[ad_1] महाराष्ट्र-गुजरात ३० सप्टेंबरपासून दरम्यान तिसरी वंद भारत एक्स्प्रेस धावणार आहे. पंतप्रधान मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. स्वदेशी बनावटीची वंदे भारत एक्स्प्रेस ही बुलेट ट्रेनला देखील मागे टाकणार असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांअगोदर करण्यात आलेल्या वेग मापन चाचणीत वंदे भारत एक्स्प्रेसने अवघ्या ५३ सेकंदामध्ये १०० किमी प्रतितास वेग गाठला, तर हाच वेग…

Read More

विनायक मेटेंच्या मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार, संभाजी छत्रपतींचा गंभीर आरोप | sambhaji chatrapati alleges central and state government is responsible for death of vinayak mete

[ad_1] मराठा आरक्षण मिळावे यासाठी पाठपुरावा करणारे आमदार विनायक मेटे याचे अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाल्यानमंतर एक तास उशिराने आपत्कालीन मदत पोहोचली. याच कारणामुळे राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी तर या घटनेला केंद्र आणि राज्य सरकार जबाबादार आहे, अशा गंभीर…

Read More

state government behavior according to Delhi, Help farmers first, Ajit Pawar criticized

[ad_1] यवतमाळ : राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे दोन सदस्यीय सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर चालत आहे. दिल्लीतून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय मंत्रीमंडळाचा विस्तार होणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांवरही वारंवार तारखा देण्याची केविलवाणी वेळ आली आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी येथे केली. जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करून आल्यानंतर यवतमाळ येथे आयोजित पत्रकार…

Read More

महाराष्ट्र अतिवृष्टी : उंटावरून शेळ्या राखणाऱ्यांना समस्या कशा समजणार? अजित पवार यांचा टोला | ajit pawar criticizes state government over crop damage due to heavy rain and help to farmers

[ad_1] मागील काही दिवसांपूर्वी कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात अतीवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलंय. मुंबईत राहून उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांना सामान्यांच्या अडचणी आणि समस्या कशा समजणार, असा टोला अजित पवार यांनी…

Read More

“राऊतांच्या म्हणण्यात तथ्य, सत्ताबदल होणार पण…” सुधीर मुनगंटीवार यांचे महत्त्वाचे विधान | sudhir mungantiwar comment on fall of eknath shinde devendra fadnavis fall of government criticizes sanjay raut

[ad_1] शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विद्यामान सरकारच्या अस्तित्वाबद्दल बोलताना आगामी काळात सत्ताबदल झाला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. आमच्या संपर्कात काही आमदार आहेत, असे विधान केले. राऊतांच्या याच विधानावर आता भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात सत्तांतर कधीही होऊ शकते. मात्र हे सत्तांतर त्यांच्या नव्हे तर आमच्या बाजूने असेल असे मुनगंटीवार…

Read More

“गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय हवं”, संभाजीराजे छत्रपतींची राज्य सरकारकडे मागणी | sambhajiraje chhatrapati demands separate Ministry for Fort Conservation at state government rmm 97

[ad_1] छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय हवं, अशी मागणी राज्यसरकारकडे केली आहे. राज्यातील अनेक गडकिल्ल्यांची अवस्था अत्यंत जीर्ण स्वरुपाची झाली असून पावसाळ्यात तटबंदी ढासळण्याचे प्रकार घडतात. त्यानंतर तात्पुरत्या स्वरुपाची डागडुजी केली जाते. पण असे प्रकार घडणे नेहमीचेच झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय किंवा महामंडळ असावं,…

Read More