Headlines

रोजच्या व्यवहारात मराठी भाषेचा जास्त वापर करा – जयसिंग कदम

बार्शी / प्रतिनिधी – मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे तसेच रोजच्या व्यवहारात मराठी भाषेचा जास्त वापर झाला पाहिजे असे प्रतिपादन जयसिंग कदम यांनी केले . मराठी भाषा वाढीसाठी महाराष्ट्र शासनाने २७ फेब्रुवारी हा दिवस जेष्ठ साहित्यीक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी राजभाषा…

Read More