रक्षाबंधनानंतर राखी बांधत असाल, तर तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित असणं गरजे

मुंबई : 11 ऑगस्ट 2022 रोजी, गुरुवारी रक्षाबंधन साजरा होत आहे. मात्र, भाद्र कालावधी असल्याने अनेकजण उद्या म्हणजे12 ऑगस्टला हा सण साजरा करणार आहेत. तसेच अनेक लोक आपल्या भावाला दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 ऑगस्टला राखी बांधणार आहे. एवढंच काय तर बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणांमुळे भावाला उशीरा राखी बांधली जाते. तर काही वेळा बहिणी लांब आपल्यामुळे आपल्या…

Read More

Raksha Bandhan : ‘या’ गोष्टींशिवाय आरतीची थाळी अपूर्णच… जाणून घ्या त्याचं महत्व

मुंबई : रक्षाबंधन अगदी काही दिवसांवर आला आहे. हा दिवस सगळ्या भाऊ आणि बहिणीसाठी महत्वाचा असतो. कारण या दिवशी बहिण भावाच्या मंगटावर राखी बांधते आणि त्याची ओवाळणी करते. असं म्हणतात राखी बांधुन आणि ओवाळणी करुन बहिण ही भावाच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीची रक्षा करण्याचं वचन तिला देतो. हा सण केवळ महाराष्ट्रातच नाही तर…

Read More

आमीरच्या बहिणीचा 60 व्या वर्षीही बोल्ड आणि रोमँटिक अंदाज, कॅमेऱ्यासमोर केलं ‘ते’ कृत्य

Amir Khan Sister : मिस्टर परफेक्टशनिस्ट आमीर खानचा ‘लाल सिंग चढ्ढा’ काही दिवसांनी प्रदर्शित होतो आहे. त्यातून सध्या हा चित्रपटही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पण तरीही आमीर खान सध्या या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. नुकत्याच त्याने ‘लाल सिंग चढ्ढा’चा एक प्रमियर शो आयोजित केला होता. सध्या आमीर खान त्याच्या या आगामी चित्रपटात व्यस्त असला…

Read More

ट्विंकल खन्ना नाही, तर ‘या’ व्यक्तीसोबतच्या नात्याचा अक्षय कुमारकडून खुलासा

Akshay Kumar on Alka Bhatia: सध्या अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आता सोशल मीडियावर रणकंदन माजले आहे. याचे कारण boycott बॉलीवूड हा ट्रेण्ड आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि या ट्रेण्डमध्ये अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपटही अडकला आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाला सगळीकडून दणाणून विरोध होतो आहे पण…

Read More

अनेक वर्षांचा अबोला सुटला, वाद मिटला… दीदी- आशाताई एकमेकिंना भेटल्या आणि….

मुंबई : लता मंगेशकर… संपूर्ण जगासाठी, देशासाठी त्या भारत रत्न होत्या. पण, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ यांच्यासाठी मात्र त्या दीदी होत्या. हक्कानं ओरडणारी, काळजी घेणारी आणि योग्य मार्गानं नेणारी थोरली बहीण, ही अशीच व्याख्या त्यांच्या मनात दृढ झाली होती. (Lata Mangeshkar Asha Bhosle) दीदी आणि आशाताई यांच्या नात्यात सारंकाही सुरळीत असताना एक असं वळण…

Read More