Headlines

युती सरकारच्या काळातच शिवसेनेकडून काँग्रेस-राष्ट्रवादीसह सत्ता स्थापनेचा प्रस्ताव अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट

संजीव कुलकर्णी नांदेड : राज्यात अस्तित्वात असलेल्या भारतीय जनता पार्टी-शिवसेना युती सरकारच्या काळातच युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासह सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केला. २०१९ मध्ये युतीमध्ये निवडणूक लढवून शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत येऊन सरकार स्थापन केले. या घटनेने राजकीय जाणकारांना आश्चर्याचा धक्का बसला पण भाजपासोबत आता…

Read More