ठाकरे गटाची प्रतिज्ञापत्रं बाद झाल्याच्या वृत्तावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “स्वत:च्या समाधानासाठी…” | BJP Devendra Fadnavis on reports of Election Commission rejects affidavits of Uddhav Thackeray Faction sgy 87
[ad_1] राज्यात सध्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये ‘खरी शिवसेना कोण’ यावरुन संघर्ष सुरु असताना निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद केल्याची माहिती मिळत आहे. मात्र ठाकरे गटाचे वकील विवेक सिंग यांनी मात्र ‘एबीपी माझा’शी बोलताना हे वृत्त फेटाळलं आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर…