साखरपुड्यानंतर विवाहसोहळ्याची लगबग असतानाच अभिनेत्रीला धक्का, लग्न मोडलं आणि….
[ad_1] मुंबई : कोणत्याही मुलीसाठी ठरलेलं लग्न मोडणं हा मोठा धक्का असतो. पाहिलेली असंख्य स्वप्न, आशा- आकांक्षा आणि सर्वकाही उध्वस्त झाल्याचीच भावना अशा प्रसंगी मनात घर करते. सर्वकाही संपल्याची जाणीव होते. कुठंही आशेचा किरण दिसत नाही. एका अघाडीच्या टेलिव्हिज अभिनेत्रीसोबत असंच घडलं होतं. साखरपुड्यानंतर लग्नासाठी काही दिवस उरलेले असतानाच तिचं लग्न तुटलं आणि अनेकांनाच हादरा…