Headlines

….थेट छाताडात नेऊन गाडायचा; स्वराज्यावर कपटी नजर टाकणाऱ्यांपुढे शिवरायांचं वादळ

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, त्या क्षणापासून ते अगदी आतापर्यंत वाटेतले अडथळे काही कमी झाले नाहीत. आज महाराज आपल्यात नाहीत. पण, तरीही त्यांच्या कर्तृत्त्वाची किर्ती मात्र आपला ऊर अभिमानानं भरते. राजाच इतका धाडसी असल्याच त्याच्या प्रजेबद्दल काय आणि किती सांगावं, हाच प्रश्न पडतो. छत्रपती शिवरायांच्या जीवनप्रवासात असे अनेक प्रसंग घडून गेलेल जिथं…

Read More