Headlines

अंपायरने काही ऐकलंच नाही…; No Ball Controversy वर संजू सॅमसनचा मोठा खुलासा

[ad_1] मुंबई : दिल्ली विरुद्ध राजस्थान झालेल्या सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अंपायरने दिलेल्या एका नो बॉलच्या निर्णयावरून दिल्लीचा कर्णाधार ऋषभ पंत चांगलाच तापला होता. या सामन्यात पंतने आपल्या टीमच्या खेळाडूंना मैदानातून परत बोलवून घेतलं. मात्र यावेळी नेमकं काय झालं? या प्रकरणाची दुसरी बाजू काय आहे हे सामन्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्लीला…

Read More