Headlines

शिवसेनेतील बंडखोरीवर बोलताना विनायक राऊतांचे मोठे विधान, म्हणाले “शंभर टक्के, येत्या…” | vinayak raut criticizes eknath shinde rebel mla group said mid term election will takes place

[ad_1] शिवसेना पक्षातील बंडखोरीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर कठोर टीका करताना दिसतात. असे असतानाच ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन केले आहे. राऊतांच्या याच आवाहनावर ठाकरे गटातील नेते विनायक राऊत यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली…

Read More

५० खोक्यांच्या आरोपावरून शिंदे गटातील शिवतारेंची टीका; म्हणाले “बायकोलाही शंका येत असेल तर…” | eknath shinde camp leader vijay shivtare criticizes opposition leaders and ncp for alleging rebel mla

[ad_1] राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेतील आमदारांनी पैसे खेऊन बंडखोरी केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्यासाठी ‘खोके’ हा विशेष शब्द वापरला जात आहे. असे असतानाच बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात २५०० कोटी रूपयांचा अब्रुनुकसान दावा ठोकणार असल्याचे शिवतारे म्हणाले होते. तशी घोषणा…

Read More

पहिले १२ आमदार गेल्याचं कळाल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, “यांच्यामागे आपण पोलीस वगैरे लावून…”; आदित्य ठाकरेंचा खुलासा | Aditya Thackeray Says Father Ex CM Uddhav Thackeray Said no use of forcing Eknath Shinde And rebel MLA to stay in Shivsena scsg 91

[ad_1] जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात झालेल्या सत्तानट्यामुळे सत्तांतर झाल्याचं पहायला मिळालं. महाविकास आघाडीमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्याच्या रात्रीच बंडखोरी करुन सुरतला निघून गेले. १२ आमदारांसहीत शिंदे सुरतला गेल्याची बातमी ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून झळकली अन् राज्यात राजकीय भूकंप होणार याची पहिली चाहूल लागली. त्यानंतर अपात्रतेसंदर्भातील आदेश,…

Read More

“…म्हणून शिवाजी पार्कवर भाषण करण्यास गुलाबराव पाटलांवर बंदी घातली” एकनाथ शिंदेंचा खुलासा, म्हणाले… | gulabrao patil ban to give speech on shivaji park cm eknath shinde statement in jalgaon rmm 97

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावातील एका कार्यक्रमातून जोरदार टोलेबाजी केली आहे. दसरा मेळाव्यावरून त्यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. शिवसेना पक्षात असताना पुढे जाणाऱ्या कार्यकर्त्यांचे पाय कसे ओढले जात होते, याचा खुलासाही त्यांनी केला आहे. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना शिवाजी पार्कवरून भाषण करण्यास बंदी घातली होती, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना…

Read More

“महाविकास आघाडीतून बाहेर पडावं म्हणून मी पाच वेळा…” एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग | cm eknath shinde speech in jalgaon statement on mahavikas aghadi government rmm 97

[ad_1] महाविकास आघाडी सरकार कोसळून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं आहे. पण शिवसेना पक्षात अंतर्गत बंड करण्यापूर्वी आपण तब्बल पाच वेळा चर्चा केली, असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांनी टीकास्र सोडलं आहे. महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षात जेवढं काम केलं…

Read More

“…तर आम्हाला आवरणं कठीण होईल” गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना थेट इशारा | Rebel MLA gulabrao patil on aaditya thackeray rno news rmm 97

[ad_1] शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून महाराष्ट्रात ‘५० खोके, एकदम ओके’ ही घोषणा चांगलीच गाजत आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सातत्याने शिंदे गटावर टीका करत आहेत. ते बंडखोर आमदारांचा उल्लेख ‘गद्दार’ असा करत आहेत, तर हे सरकार ‘खोके सरकार’ असल्याची टीकाही त्यांच्याकडून केली जात आहे. आदित्य ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाचे आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील…

Read More

बंडखोरी करण्याचा विचार मनात कसा आला? मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी दिलं उत्तर; म्हणाले… | How idea of rebellion come to mind CM Eknath Shide gave answer rmm 97

[ad_1] शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्रात सत्तांतर घडलं आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेऊन अडीच महिन्याहून अधिकचा कालावधी लोटला आहे. पण बंडखोरी नेमकी कोणत्या कारणातून घडली? याबाबत अद्याप अनेक प्रश्न जनतेच्या मनात कायम आहेत. बंडखोरीचा विचार मनात कसा आला? असं विचारलं असता मुख्यमंत्री…

Read More

“तो प्रसंगच भयानक होता” बंडखोरीदरम्यान मनात काय सुरू होतं? गुलाबराव पाटलांनी केला खुलासा | shivsena shinde group minister Gulabrao patil on rebel MLA and ganpati wishes jalgaon rmm 97

[ad_1] शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमचारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला खिंडार पडलं आहे. कुणालाही काहीही अंदाज नसताना एवढ्या मोठ्या गटाने बंडखोरी केल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाला धक्का बसला होता. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटीलदेखील बंडखोरी करणाऱ्या गटात होते. ही बंडखोरी करताना मनात काय सुरू होतं? याचा खुलासा गुलाबराव पाटलांनी केला आहे. तो प्रसंगच खूप…

Read More

“बाळासाहेबांनी राणेंना अक्षरश: हाकलून दिलं” शिवसेना नेत्याची बोचरी टीका, बैठकीतील प्रसंगाचाही केला उल्लेख | Shivsena leader shivajirao chothe reaction on narayan rane statement about uddhav thackeray and gaddari rmm 97

[ad_1] शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केली आहे. शिंदे गटाने भारतीय जनता पार्टीसोबत सरकार स्थापन केल्यानंतर ठाकरे गटातील नेते सातत्याने शिंदे गटावर टीका करत आहेत. प्रत्येक सभा आणि भाषणात शिंदे गटातील आमदार आणि खासदारांचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला जात आहे. नवीन सरकार स्थापन होऊन आता जवळपास दोन…

Read More

राज्यातील सत्तासंघर्षावर अमोल मिटकरींचं मोठं विधान, म्हणाले “सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर…” | NCP Amol Mitkari on Supreme Court Maharashtra CM Ekanth Shinde Rebel MLA sgy 87

[ad_1] राज्यातील सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीची तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याने सत्तापेच कायम आहे. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांना मोठं विधान केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असं भाकीत अमोल मिटकरी यांनी केलं आहे. बोदवड येथे रोहिणी खडसे यांनी संवाद यात्रेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी…

Read More