Headlines

सहा वर्षांत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या २२५ शाळा बंद ; कमी पटसंख्येचे कारण

[ad_1] रत्नागिरी : कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळा बंद करून त्यातील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत सामावून घेण्याच्या शासकीय निर्णयानुसार गेल्या ६ वर्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील २२५ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या कारवाईचा सर्वाधिक फटका संगमेश्वर आणि खेड तालुक्याला बसला आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत २० पेक्षा कमी पटाच्या शाळांमधील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून या शाळांमधील…

Read More