Headlines

‘तुमचे हिंदी सिनेमे जरुर चालवा पण त्यासाठी मराठीचा बळी का?’ अमेय खोपकरांनी केला सवाल

[ad_1] मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानचा लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) आणि खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ (Raksha Bandhan) चित्रपट ११ ऑगस्ट रक्षाबंधनच्या निमित्तानं प्रदर्शित झाले. हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपटाचे अचानक शो कमी झाले. हे पाहता मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत…

Read More

असे क्रिकेटर्स ज्यांनी बहिणीशी बांधली लग्नगाठ, यादीतील नावं धक्कादायक

[ad_1] मुंबई : रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या आणि बहिणींच्या प्रेमाबद्दल आणि नात्याबद्दल बरंच काही बोलले जाते. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा काही क्रिकेटर्सबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी चक्कं त्यांच्या बहिणीशीच लग्न केलं आहे. होय हे खरं आहे… फक्त या खेळाडूंनी त्यांच्या चुलत बहिणींशी लग्न केलं ज्यामुळे ते सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे.  या यादीत एक-दोन नाही तर…

Read More

Raksha Bandhan 2022 Upay: रक्षाबंधनाच्या दिवशी करा हे उपाय, भावा बहिणीच्या आयुष्यात येईल सुख-समृद्धी !

[ad_1] मुंबई : Rakhi 2022 Upay: रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहिणी भावाला राखी बांधतात. भाऊ-बहिणीचे नाते प्रेम, विश्वास आणि आदराच्या धाग्याने जोडलेले असते. बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात, तर भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतात. असे असले तरी रक्षाबंधनाच्या दिवशी हे उपाय केले तर भावा बहिणीच्या…

Read More

Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाला 200 वर्षानंतर दुर्मिळ योग, या शुभ मुहूर्तावरच बांधा राखी

[ad_1] मुंबई : Raksha Bandhan 2022: आज देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी 200 वर्षांनंतर एक दुर्मिळ मोठा योग आला आहे.  यावर्षी 11 ऑगस्टला म्हणजेच आज देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यात या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहिणी त्यांच्या…

Read More

Raksha Bandhan : ‘या’ गोष्टींशिवाय आरतीची थाळी अपूर्णच… जाणून घ्या त्याचं महत्व

[ad_1] मुंबई : रक्षाबंधन अगदी काही दिवसांवर आला आहे. हा दिवस सगळ्या भाऊ आणि बहिणीसाठी महत्वाचा असतो. कारण या दिवशी बहिण भावाच्या मंगटावर राखी बांधते आणि त्याची ओवाळणी करते. असं म्हणतात राखी बांधुन आणि ओवाळणी करुन बहिण ही भावाच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीची रक्षा करण्याचं वचन तिला देतो. हा सण केवळ महाराष्ट्रातच नाही…

Read More