Show च्या प्रसिद्धीसाठी जोडप्याने मांडला संसाराचा बाजार, गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचल्यानंतर…
[ad_1] मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक जोडपे आहेत, जे लग्नाच्या काही वर्षांनंतर विभक्त झाले. पण सध्या ज्या जोडप्याबद्दल चर्चा रंगत आहे, त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय फक्त शोच्या प्रसिद्धीसाठी घेतल्याची चर्चा रंगत आहे. या जोडप्याचं नाव आहे चारु असोपा (charu asopa) आणि राजीव सेन (Rajiv Sen). गेल्या काही दिवसांपासून चारु आणि राजीव विभक्त होणार असल्याच्या चर्चांनी…