‘तुझ्याकडून शतक नको पण…’, टीम इंडियाचा कोचचा विराट कोहलीला इशारा
[ad_1] मुंबई : टीम इंडिया 5 सामन्यांच्या सीरिजमधील शेवटचा सामना 1 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. इंग्लंड विरुद्ध कसोटी सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. ही सीरिज जिंकणं टीम इंडियासाठी फार महत्त्वाचं आहे. इंग्लंड विरुद्ध शेवटच्या सामन्याआधी टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी विराट कोहलीला इशारा दिला आहे. विराट कोहलीकडून शतक नाही तर राहुल द्रविड…