राधिका आपटेच्या बौद्ध पद्धतीनं केलेल्या विवाहानंतर ‘हा’ सीन वादाच्या भोवऱ्यात, लेखिकानं घेतला आक्षेप
Radhika Apte: सामाजिक आणि धार्मिक किंवा कुठलेही संवेदनशील विषय हाताळताना चित्रपटकर्मीना योग्य ती काळजी घेणे हे बंधनकारक आहे असं आपण अनेकदा म्हणतो. त्यातून कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेतली जातेही. त्यातून सेन्सॉर बोर्ड असल्यानं ही काळजी वेळोवेळी घेतली जाते. सध्या जमाना हा ओटीटीचा आहे त्यातून डिजिटल मनोरंजनाची व्यावसायिक आणि इतरत्र गणितंही फार बदलली…