Headlines

“…तेव्हा तुम्ही काय करत होता?” राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांना टोला! | BJP leader radhakrisha vikhe patil on sharad pawar bhu vikas bank rmm 97

भू-विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ९६४ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. गेल्या दहा वर्षात भू-विकास बँकेने एका शेतकऱ्याला तरी कर्ज दिलं का? भू-विकास बँक अस्तित्वात तरी आहे का? २५ ते ३० वर्षापासून बँकेनं कर्ज वसुली केली नाही. राहिलेलं…

Read More

Nagar Beed Parli Railway will run from today till Aashti Dhananjay Munde expressed his feelings msr 87

परळी-बीड-नगर रेल्वे मार्गावर आज पहिल्यांदाच नगर ते आष्टी अशी प्रवासी रेल्वे धावणार आहे. अहमदनगर ते आष्टी पहिली प्रवासी रेल्वे सुरू होत असून, याचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ऑनलाईन उपस्थिती) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्याबरोबर बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि भाजपा नेत्या…

Read More

minister radhakrishna vikhe patil taunt congress leader rahul gandhi over bharat jodo yatra ssa 97

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसने ‘भारत जोडो यात्रा’ ही मोहिम सुरु केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून या यात्रेचा प्रारंभ केला. यावरून आता राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो ऐवजी, काँग्रेस छोडोची चिंता केली पाहिजे, असा टोला विखे पाटील यांनी लगावला आहे. ते जळगावात…

Read More

“काँग्रेसने स्वाभिमान केव्हाच गहाण टाकलाय”, राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका | BJP leader radhakrishna vikhe patil on congress and balasaheb thorat statement presidential election rmm 97

येत्या १८ जुलैला देशात राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या भाजपाकडून द्रौपदी मूर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून मताची जुळवाजुळव सुरू आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकीय विरोधक असणाऱ्या भाजपाच्या उमेदवाराला आपला…

Read More

शिवसेना म्हणजे भरकटलेलं जहाज, बेताल वक्तव्ये करणारे प्रवक्तेच शिल्लक राहणार- राधाकृष्ण विखे पाटील | radhakrishna vikhe patil criticizes uddhav thackeray and sanjay raut on revolt in shivsena

शिवसेना पक्षात झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर राज्यात सत्ताबदल झाला आहे. तब्बल ४० आमदार फुटल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचा कारभार शिंदे गट आणि भाजपा यांच्याकडून संयुक्तपणे हाकला जातोय. शिवसेनेचे उघडपणे दोन गट पडल्यानंतर आता काही खासदारदेखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना भाजपाचे…

Read More