Headlines

Angaraki Chaturthi 2023 : आज पहिली अंगारकी चतुर्थी, ‘या’ राशींवर लक्ष्मीची कृपा तर चुकूनही करु नका ‘ही’ कामं

[ad_1] Angarki Sankashti Chaturthi 2023 : या वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी असल्याने भाविकांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. मंगळवारच्या दिवशी चतुर्थी आल्यास तिला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. आजच्या अंगारकी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे कारण आज सर्वार्थ सिद्धी योग आला आहे. त्यामुळे काही राशींवर लक्ष्मीची कृपा…

Read More

Vastu Tips : ‘हे’ उपाय करा आणि मिळवा हक्काचं घर!

[ad_1] Astrology Tips to buy Home : आपलं हक्काचं आणि स्वत:चं घर असावं हे स्वप्न उराशी बाळगूण अनेक जण दिवसरात्र मेहनत करत असतात. सर्वसामान्यांना त्यांचं हक्काचं घर मिळावं म्हणून सिकडो आणि म्हाडा घरांची लॉटरी काढतात. पुणे म्हाडाने (Pune News) 5 हजार 966 घरांची जम्बो लॉटरी (Mhada Lottery 2023) काढली आहे. या घरांसाठी पाच जानेवारीपासून नोंदणीला…

Read More

Evil Eye : ‘हे’ आहेत नजर लागल्याचे संकेत! तेव्हा लगेचच करा हे उपाय

[ad_1] Nazar Dosh Upay : आपण लहानपणापासून पाहिलं आहे. लहान बाळाला काळा टिका लावला जातो. त्याचा हाता पायात काळा धागा बांधला जातो. त्याच मागचं कारण असतं ते त्याला कोणाची वाईट नजर लागू नये. घरात एखादी आनंदाची बातमी असल्यास ती सगळ्यांना सांगू नको, अशी वाक्य पण आपण ऐकली आहेत. कारण आनंदाला नजर लागेल. सुंदर दिसल्यास लगचेच…

Read More

Vastu Tips : सकाळी उठल्यानंतर ‘या’ 4 गोष्टी करु नका,अन्यथा होईल आर्थिक नुकसान

[ad_1] Vastu Shashtra tips for morning : झोप छान झाली की सकाळी उठायला प्रसन्न वाटतं. आपली सकाळी ही छान आणि प्रसन्न व्हावी यासाठी अनेक जण वेगवेगळ्या गोष्टी करतात. कोणी देवाचं नामस्मरण करतं, कोणी योगा तर कोणी बाहेर मार्निंग वॉकला जातं. आपण अनेकांनी हे वाक्य कधी ना कधी म्हटलं असेल किंवा ऐकलं असेलच की, सकाळी उठून…

Read More

Morning Tips : अरे सकाळी कोणाचा चेहरा पाहिला होता? ‘या’ गोष्टी पाहिल्यास बिघडू शकतात तुमची कामं

[ad_1] Morning Tips Trending News : आपण आपल्या आजूबाजूला अनेक लोक पाहिले आहेत, जे काम झालं नाही की त्यांना म्हणतात काय सकाळी उठल्यावर कोणाचा चेहरा पाहिला होता? नवीन सकाळ नवीन उर्जा…सकाळी डोळे उघडल्यावर आपल्या आजूबाजूचं वातावरण आनंदी आणि सकारात्मक असेल तर आपल्या अख्खा दिवस चांगला जातो. कामाच्या ठिकाणी आपण उत्साही असतो. पण जर सकाळी उठल्या…

Read More

Raksha Bandhan : ‘या’ गोष्टींशिवाय आरतीची थाळी अपूर्णच… जाणून घ्या त्याचं महत्व

[ad_1] मुंबई : रक्षाबंधन अगदी काही दिवसांवर आला आहे. हा दिवस सगळ्या भाऊ आणि बहिणीसाठी महत्वाचा असतो. कारण या दिवशी बहिण भावाच्या मंगटावर राखी बांधते आणि त्याची ओवाळणी करते. असं म्हणतात राखी बांधुन आणि ओवाळणी करुन बहिण ही भावाच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीची रक्षा करण्याचं वचन तिला देतो. हा सण केवळ महाराष्ट्रातच नाही…

Read More

सकाळी उठल्यावर ‘या’ 7 गोष्टी केल्याने तुम्ही श्रीमंत होऊ शकतात

[ad_1] मुंबई : प्रत्येक व्यक्तीला आनंदी जीवन जगायचे असते. घरात सुख-समृद्धी नांदावी आणि संपत्तीने भरभरून राहावे म्हणून ती व्यक्ती रात्रंदिवस कष्ट करते. पूजा आणि इतर अनेक उपाय करते. जेणेकरून माँ लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर राहिल. पण तरीही अनेक वेळा नशिबाच्या कमतरतेमुळे माणसाला फारसे यश मिळत नाही. अशा स्थितीत ज्योतिष शास्त्रात काही सोपे आणि अचूक उपाय सांगण्यात…

Read More

कोण आहे लाफिंग बुद्धा? ज्यांना मानलं जातं पैसे आणि समृद्धीचं प्रतीक…

[ad_1] मुंबई  :  लाफिंग बुद्धाची मूर्ती अनेकांच्या घरात ठेवल्याचे तुम्ही पाहिले असेल. ऐवढेच काय तर आपण देखील अनेकांना लाफिंग बुद्धाची मूर्ती गिफ्ट म्हणून देतो. असे म्हणतात की कोणालाही लाफिंग बुद्धाची मूर्ती दिल्याने किंवा ती घरात ठेवल्याने घरी संपत्ती आणि ऐश्वर्य नांदते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की हे लाफिंग बुद्ध नक्की आहे तरी…

Read More

सकाळी डोळे उघडताच ‘या’ गोष्टी कधीही पाहू नका, त्या दारिद्र्य घरी आणतात

[ad_1] मुंबई : लोकांचा दिवस वाईट गेला असेल, तर तुम्ही त्यांना हे बोलताना पाहिलं असेल की, आज कोणाचा चेहरा पाहिला म्हणून आजचा दिवस इतका वाईट गेला. त्यामुळेच असे म्हटले जाते की, सकाळी उठल्या उठल्या देवाचं दर्शन घ्यावं. ज्यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल. परंतु अनेक वेळा माणूस सकाळी उठल्याबरोबर आपल्या कामात व्यस्त होतो आणि देवाला नमस्कार…

Read More

घराच्या ‘या’ भागात चुकूनही ठेवू नये तुळशीचं रोप, यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं

[ad_1] मुंबई : तुळशीचे रोप जवळपास प्रत्येक घरात लावले जाते आणि हिंदू धर्मात तुळशीची पूजा खूप महत्वाची मानली जाते. असे मानले जाते की, तुळशीमध्ये भगवान विष्णू वास करतात. ज्यामुळे लोक दररोज तुळशीची पूज करतात. असं म्हटलं जातं की, असे केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. प्रत्येक व्रत आणि धार्मिक विधीमध्ये तिची पाने वापरली जातात यावरून…

Read More