प्रियांका गांधी यांच्याबाबत महत्वाचा निर्णय, काँग्रेसचा हा मोठा ‘प्लान’
[ad_1] मुंबई : Priyanka Gandhi in Rajya Sabha? : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले आहे. मात्र, काँग्रेसने मोठी खेळी खेळली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसचे मोठी कमान प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी संभाळली. आता त्यांना संसदेत पाठविण्याचा विचार सुरु आहे. त्यासाठी त्यांना राज्यसभेवर घेण्याचा विचार पुढे आला आहे. एक्झिट पोलनुसार आता काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा…