Alia Ranbir Wedding : लग्न नव्हे, राजेशाही थाट; आलिया- रणबीरला आशीर्वाद देण्यासाठी खास पाहुणे येण्यास सुरुवात
[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. ज्याची सुरुवात गणेश पूजनाने झाली आहे. पूजेनंतर लग्नाचा पहिला विधी म्हणजे मेहंदी समारंभ. आलियाच्या मेहंदी समारंभानंतर इतर सगळे विधी पार पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. वेन्यू पर्यंत पोहोचले दोघांचे परिवारया लग्नाला रणबीर कपूर…