किसान सन्मान आधार जोडणीत रत्नागिरी अव्वल ; जिल्ह्यात ५० हजार ५५५ अनोळखी नावे होणार रद्द

राजगोपाल मयेकर, लोकसत्ता दापोली : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थीचे इकेव्हायसीह्ण अर्थात आधारकार्ड लिंक करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या कामगिरीमध्ये रत्नागिरी तालुका अव्वल ठरला असून दापोली तालुका पिछाडीवर आहे. जिल्ह्याला अनोळखी असलेल्या लाभार्थीची संख्या ५० हजार ५५ असून रत्नागिरी तालुक्याने या यादीतील ३३ हजार ९५८ तर संगमेश्वरने १० हजार २१७ नावे रद्द…

Read More