Headlines

टीम इंडियातील कोणत्या खेळाडूंचं Rohit Sharma वाटतंय ओझं? कर्णधाराचं धक्कादायक विधान

[ad_1] Rohit Sharma : टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंना दुखापतींचं ग्रहण लागलंय. बांगलादेश सिरीज (Ind vs Ban) सुरु होण्यापूर्वी टीमचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) वनडे सिरीजमधून (IND Vs BAN ODI) बाहेर झाला. यानंतर मोहम्मद शमी (Mohammed Shami) दुखापतीमुळे बाहेर झाला. दुसऱ्या सामन्याअगोदर कुलदीप सेनलाही (Kuldeep Sen) दुखापत झालं असल्याचं लक्षात आलं. अशातच भारताने बांगलादेशाविरूद्धची…

Read More

कर्णधार-मॅनेजमेंट सोडा, आता इतर खेळाडूही Sanju Samson ला देत नाहीयेत खेळायची संधी, VIDEO व्हायरल

[ad_1] Sanju Samson: टीम इंडिया सध्या न्यूझीलंडच्या (IND vs NZ) दौऱ्यावर आहे. या ठिकाणी आता टी-20 सिरीज पूर्ण झाली असून आता भारताला शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली वनडे सिरीज खेळायची आहे. दरम्यान टी-20 सिरीजच्या तिन्ही सामन्यांमध्ये संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी देण्यात आली नव्हती. त्यानंतर आता सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे….

Read More

IPL 2023: मुंबईचे 5 तर चेन्नईच्या 4 खेळाडूंना ‘टाटा गुड बाय’, वाचा कोण रिटेन कोण रिलीज?

[ad_1] Mumbai Indians Chennai Super Kings: आगामी आयपीएल 2023 म्हणजेच 16 व्या हंगामासाठी मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) येत्या 23 डिसेंबरला कोची इथे होणार आहे. या लिलावाआधी प्रत्येक फ्रँचायजीला रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी 15 नोव्हेंबरपर्यंत द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता IPL 2023 स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super…

Read More

India vs Pakistan : दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांना भेटल्यावर काय बोलतात? Rohit sharma ने दिलं उत्तर!

[ad_1] मेलबर्न : टी-20 वर्ल्डकपला उद्यापासून सुरुवात होणार आहे. तर भारताचा पहिला सामना हा पाकिस्तानशी रंगणार आहे. त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात हाय व्होल्टेज सामना पहायला मिळणार आहे. गेल्यावर्षीच्या पराभवाचा वचपा टीम इंडिया काढणार का, हा प्रश्न आता भारतीयांच्या मनात आहे. अशातच वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी सर्व टीम्सच्या कर्णधारांची प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. यामध्ये टीम…

Read More

IND vs WI : टीमच्या पराभवानंतरही Nicholas Pooran खूश, म्हणाला…

[ad_1] मुंबई : निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला भारताविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलंय. पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदादमध्ये येथे झालेल्या सामन्यात कॅरेबियन टीमने पाहुण्या भारताला कडवी झुंज दिली. पण शेवटी त्यांचा 3 रन्सने त्यांचा पराभव झाला. टीम इंडियाने विंडीजला 309 रन्सचं लक्ष्य दिलं होतंय. दरम्यान त्यांनी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देत 305 रन्स…

Read More