Pawankhind : चित्रीकरणादरम्यान ‘त्या’ क्षणी अजय पुरकर यांना ‘वेगळाच’ भास; ती आठवण अंगावर काटा आणणारी
[ad_1] मुंबई : ऐतिहासिक घडामोडी आणि प्रसंगांवर भाष्य करणारे चित्रपट साकारणं म्हणजे कलाकारांचं खरं कसब. आपल्याला उमगलेला इतिहास अतिशय समर्पकपणे प्रेक्षकांपुढे सादर करण्याचं हेच शिवधनुष्य गेली काही वर्षे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी पेललं. महाराजांनी स्वराज्य घडवत असताना केलेले भीमपराक्रम आणि त्यामुळं घडत गेलेला इतिहास लांजेकर यांनी मोठ्या आत्मियतेनं प्रेक्षांपुढे सादर केला. यातच भर पडली ती…