Headlines

IND vs WI: चौथ्या टी 20 सामन्यात रोहित शर्मा टीममध्ये करणार मोठे बदल?

मुंबई : टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला टी-20 सामना धमाकेदार शैलीत जिंकला होता. दुसरा टी 20 सामना हातून गेला. पण टीम इंडियाने तिसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला. या सीरिजमध्ये टीम इंडियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता चौथ्या T20 सामन्यात रोहित शर्मा टीममध्ये काही मोठे बदल करण्याची शक्यता आहे. पहिल्या…

Read More

Eng vs Ind : ‘हिटमॅन’ Rohit Sharma चा सुपरहिट कारनामा, इंग्लंड विरुद्ध ‘त्रिशतक’

बर्मिंगहॅम : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात (Eng vs Ind, 20I) पराक्रम केला आहे. रोहितने टी 20 मध्ये अनोख त्रिशतक पूर्ण केलं आहे. रोहितने या दुसऱ्या सामन्यात 31 धावांची अफलातून खेळी केली. यामध्ये त्याने 3 चौकार आणि 2 खणखणीत सिक्स ठोकले. रोहितने यासह मोठा विक्रम आपल्या नावे…

Read More

Rishabh Pant लठ्ठ झालाय, त्यामुळे…; माजी खेळाडूचं पंतबाबत वादग्रस्त वक्तव्य!

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. आतापर्यंत ही मालिका भारतीय कर्णधार ऋषभ पंतसाठी फलंदाज म्हणून फारशी चांगली ठरली नाहीये. अशा परिस्थितीत आता त्याची नजर या सामन्यात चांगली फलंदाजी करण्यावर असेल. पण यापूर्वीच पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरियाने ऋषभ पंतचा मोठा कमकुवतपणा सांगितला आहे. दानिश…

Read More

पंत टेन्शनमध्ये असताना यांचं काय मध्येच? मैदानात भिडले चहल-कुलदीप, पाहा व्हिडीओ

मुंबई : राजस्थान विरुद्ध दिल्ली झालेल्या मॅचमध्ये सगळ्यांनी नो बॉलवरून झालेला ड्रामा पाहिला. पण या दरम्यान एक गोष्ट नजरेतून सुटली. मैदानात एकीकडे पंत टेन्शनमध्ये असताना दुसरीकडे कुलदीप आणि युजवेंद्र चहलचं काहीतरी भलतच सुरू होतं. राजस्थान टीमने दिल्लीवर 15 धावांनी विजय मिळवला. शेवटच्या ओव्हरमध्ये तिसऱ्या बॉलवर वाद झाला. तो नो बॉल असल्याचा दावा पंतने केला. मात्र…

Read More