IPL 2022 | झहीरने सांगितलं मुंबईचं विजयी न होण्यामागचं कारण
मुंबई : आयपीएलच्या इतिहासात 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईला (Mumbai Indians) 15 व्या हंगामात (IPL 2022) सलग 4 सामन्यांचा पराभव करावा लागला आहे. मुंबईच्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा अजून संपलेली नाही. मुंबईच्या सातत्याने होणाऱ्या पराभवामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे. मात्र मुंबईचा क्रिकेट डायरेक्टर झहीर खानला (Zaheer Khan) आपल्या टीमवर पूर्ण विश्वास आहे. मुंबई फक्त एक विजयापासून दूर…