Headlines

“काँग्रेस, राष्ट्रवादीने जनतेची जाहीर माफी मागावी,” औरंगाबाद शहराच्या नामकरणावर सपा आमदार रईस शेख यांची टीका | rais shaikh criticizes eknath shinde ncp and congress over renaming of aurangabad and osmanabad city

[ad_1] शिंदे सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. या निर्णयानंतर विरोधकांकडून मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात आहे. श्रेय लाटण्यासाठीच हा निर्णय पुन्हा एकदा घेण्यात आला आहे, असे विरोधकांकडून म्हटले जात आहे. दरम्यान, सपा पक्षाचे आमदार रईस शेख यांनीदेखील लोकांचा रोष लक्षात घेऊन हा निर्णय…

Read More

cm eknath shinde devendra fadnavis aurangabad osmanabad name change sambhaji nagar

[ad_1] उद्धव ठाकरे सरकारने अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी घेतलेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यासोबतच नवी मुंबई विमानतळाला देखील दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. मात्र, हे निर्णय नवीन सराकर फिरवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या…

Read More

औरंगाबादचं संभाजीनगर होणारच! नामांतराला स्थगिती नाही; फडणवीसांनी केलं स्पष्ट | devendra fadnavis said eknath shinde and bjp government will rename aurangabad and osmanabad city

[ad_1] औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती दिली आहे. या निर्णयानंतर विरोधकांकडून शिंदे सरकारवर टीका केली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर औरंगजेब तुमचा अचानक नातेवाईक कसा झाला? असा खोचक सवाल करत शिंदे-भाजपा सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. असे असताना उपमुख्यंत्री…

Read More

कारी येथे सोयाबीनच्या ११७ कट्ट्यांची चोरी

कारी / प्रतिनिधी – शेतातील बंद पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून पत्र्याच्या शेड मधील सोयाबीनचे तब्बल११७ कट्टे चोरट्यांनी लंपास केले. हा प्रकार उस्मानाबाद तालुक्यातील कारी शिवारात घडला. प्रभाकर महादेव गादेकर (वय४५) यांनी याबाबत पांगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादी हे रात्री ७ वाजण्याच्या सुमारास गट नंबर ७६३ मधील पत्र्याच्या शेड मधील खोलीत १२० कट्टे सोयाबीन…

Read More

पीकनुकसानीच्या पंचनाम्यासाठी आला , शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन गेला

कारी – उसमानाबाद जिल्ह्यातील कारी गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. पिकाचे नुकसान झाल्यास विमा उतरवेलेला असेल तर पीक विमा कंपनीला पीक नुकसानाची पूर्व कल्पना ७२ तासाच्या आत द्यावी ,असा कंपनीचा नियम आहे. ही माहिती online किंवा offline पद्धतीने विमा कंपनीला देता येते. त्या नुसार कारी गावातील शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीला दिली. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी…

Read More