“काँग्रेस, राष्ट्रवादीने जनतेची जाहीर माफी मागावी,” औरंगाबाद शहराच्या नामकरणावर सपा आमदार रईस शेख यांची टीका | rais shaikh criticizes eknath shinde ncp and congress over renaming of aurangabad and osmanabad city
[ad_1] शिंदे सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. या निर्णयानंतर विरोधकांकडून मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात आहे. श्रेय लाटण्यासाठीच हा निर्णय पुन्हा एकदा घेण्यात आला आहे, असे विरोधकांकडून म्हटले जात आहे. दरम्यान, सपा पक्षाचे आमदार रईस शेख यांनीदेखील लोकांचा रोष लक्षात घेऊन हा निर्णय…