Headlines

“इतकी भीती का वाटावी?” राष्ट्रवादी काँग्रेसचा एकनाथ शिंदेंना थेट सवाल; म्हणाले, “उद्धव ठाकरे संवाद साधत नाही म्हणत शिंदे गट…” | NCP Slams CM Eknath Shinde For Closing Comment Section on his FB Page scsg 91

[ad_1] राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जनतेच्या प्रश्नांची भीती वाटते का असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने विचारला आहे. नवी दिल्लीमध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेच्या फेसबुक लाइव्हदरम्यान शिंदेंच्या फेसबुक पेजवरील कमेंट सेक्शन बंद करण्यात आलं होतं. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे सरकारवर टीका केली आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ शिंदेंवर टीका करताना माजी मुख्यमंत्री…

Read More