Headlines

विवाहित माणसावर प्रेम करण्याच्या यातना काय असतात, ‘या’ अभिनेत्रीला विचारा

[ad_1] मुंबई : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. पण, अनेकदा प्रेमाच्या भरात आपण नकळच चुकीची पावलं उचलतो आणि याच्या अंतिम वळणावर मात्र हाती निराशाच आलेली असते. व्यक्ती कोणतंही अपयश पचवेल, पण प्रेमात मिळालेलं अपयश पचवण्यासाठी मन घट्ट करावं लागतं. (Love Relationship ) त्यातही प्रेमाचं नातं जेव्हा कोणाचा संसार उध्वस्त करतं तेव्हा मात्र समाजही अमुक एका…

Read More