Headlines

“हे संताजी-धनाजी तर…” नाना पटोलेंचे शिंदे-फडणवीसांवर टीकास्र, लोकांना लॉलीपॉप देऊन सरकार चालवत असल्याचा आरोपCongress leader Nana Patole criticized eknath shinde and Devendra Fadanvis over cabinet expansion

[ad_1] काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकांना लॉलीपॉप देऊन हे सरकार चालवलं जात आहे, असा आरोप पटोलेंनी केला आहे. “फार वाईट परिस्थिती आहे. किती लोकांना घेऊन जायचं असेल त्यांना घेऊन जा. पण राज्य तर बरोबर चालवा. मंत्रिमंडळ विस्तार केला की सरकार पडेल याची शिंदे-फडणवीसांना भीती आहे. आमदारांना सांभाळण्यासाठी…

Read More

nana patole replied to chandrashekhar bawankule statement on bharat jodo yatra spb 94

[ad_1] भारत जोडो यात्रा केवळ काँग्रेस नेत्यांच्या मुलांना लॉंन्च करण्यासाठी आहे, अशी टीका सातत्याने करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही काँग्रेसच्या यात्रेत केवळ मोठ्या नेत्यांच्या मुलांना समोर केले जात असल्याचे म्हटले होते. दरम्यान, या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आज नांदेडमध्ये झालेल्या पत्रकार परिषेद ते बोलत होते….

Read More

“लातूरकर, नांदेडकर फडणवीसांच्या मांडीवर बसायला तयार,” प्रकाश आंबेडकरांची टीका; नाना पटोले म्हणाले “भाजपाचा अजेंडा..” | nana patole said prakash ambedkar is bjp b team

[ad_1] वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. काल (५ नोव्हेंबर) नांदेड येथील सभेत बोलताना काँग्रेसकडे काहीही शिल्लक राहिलेलं नाही. नांदेडकर आणि लातूरकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यांच्या याच विधानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर भाजपाची…

Read More

“शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र नाही,” महाविकास आघाडीवर बोलताना नाना पटोलेंचे मोठे विधान, म्हणाले “आम्हाला संभ्रम…” | nana patole comment on maha vikas aghadi said shiv sena is not our natural friend

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखील शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर राज्यात काही दिवसांनी सत्तांतर झाले. या सत्तांतरानंतर राज्यातील राजकीय समिकरणं बदलली आहेत. सध्या शिंदे गट-भाजपा एकत्र आहेत. तर विरोधी बाकावर असलेले ठाकरे गट -राष्ट्रवादी-काँग्रेस हे पक्ष अजूनही महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आहेत. असे असले तरी आगमी महापालिका, विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र…

Read More

Controversy over Bachchu Kadu and Ravi Raana Criticism various parties nana patole ysh 95

[ad_1] अकोला: आमदार बच्चू कडू आणि रवि राणा यांच्यामध्ये सत्तेतील हिश्श्यावरून वाद आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राज्यात अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. आम्हाला जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचे आहे, त्यांच्या वादाशी काही देणे-घेणे नाही, असेही पटोलेंनी स्पष्ट केले. ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे पटोले आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद…

Read More

nana patole criticized shinde fadnavis government on industries left mharashtra spb 94

[ad_1] महाराष्ट्र राज्य गुंतवणूकदारांसाठी पहिल्या पसंदीचे राज्य आहे. मागील ६० वर्षात काँग्रेस सरकारच्या काळात मोठ-मोठे उद्योग उभे राहिले. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या म्हणून महाराष्ट्र देशात प्रगत राज्य म्हणून नाव लौकिक मिळालेला आहे. परंतु केंद्रात व राज्यातही भाजपाचे सरकारने असताना महाराष्ट्रात होत असलेली गुंतवणूक गुजरातमध्ये जात होती, तेंव्हा शिंदे फडणवीस सरकार काय झोपा काढत होते…

Read More

congress demand governor bhagat singh koshyari to dismissed shinde government spb 94

[ad_1] राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मागील तीन महिन्यांत शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, तरुण, विद्यार्थी महिला, सर्वसामान्य नागरिकांसह कोणत्याही घटकाला दिलासा देऊ शकले नाही. या सरकारच्या गलथानपणामुळे राज्य अधोगतीला गेले असून जनतेमध्ये प्रचंड संताप आणि निराशा आहे. राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी आंधळे, मुके, बहिरे ‘ईडी’ सरकार बरखास्त करावे, अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. काँग्रेसच्या…

Read More

Tata Airbus Project Vadodara: “शिंदे-फडणवीस सरकार गुजरातचे एजंट, महाराष्ट्राचं हित डावलून मोदींच्या…” | eknath shinde devendra fadnavis acting as agent of gujrat says nana patole as tata airbus project goes to vadodara scsg 91

[ad_1] “महाराष्ट्रातील उद्योग धंदे, महत्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे. या ध्येयाने केंद्राने मोदी सरकार गेल्या आठ वर्षापासून काम करत आहे,” असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. “राज्यात सत्ताबद्दलानंतर आलेले शिंदे फडणवीस सरकार हे तर गुजरातचे एजंट होऊन महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठवत आहे. एक…

Read More

cm eknath shinde mocks nana patole congress wet draught

[ad_1] परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी हवालदील झाल्याचं चित्र राज्यात दिसत असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळात यावरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चालू झालं आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केलं जात आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सातत्याने विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, सरकारकडून अद्याप त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागलेलं असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष…

Read More

congress nana patole slams cm eknath shinde devendra fadnavis meet governor after diwali 2022

[ad_1] राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात येऊन आता तीन महिने उलटले आहेत. या काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. या काळात महाविकास आघाडीतील तिनही पक्ष वेगवेगळे होतील अशीही शक्यता वर्तवली गेली. मात्र, महाविकास आघाडी अजून कायम असून आता काँग्रेसकडून थेट सरकार बडतर्फीसाठी पावलं उचलण्यात येत असल्याचे…

Read More