Headlines

Morning Tips : अरे सकाळी कोणाचा चेहरा पाहिला होता? ‘या’ गोष्टी पाहिल्यास बिघडू शकतात तुमची कामं

[ad_1] Morning Tips Trending News : आपण आपल्या आजूबाजूला अनेक लोक पाहिले आहेत, जे काम झालं नाही की त्यांना म्हणतात काय सकाळी उठल्यावर कोणाचा चेहरा पाहिला होता? नवीन सकाळ नवीन उर्जा…सकाळी डोळे उघडल्यावर आपल्या आजूबाजूचं वातावरण आनंदी आणि सकारात्मक असेल तर आपल्या अख्खा दिवस चांगला जातो. कामाच्या ठिकाणी आपण उत्साही असतो. पण जर सकाळी उठल्या…

Read More

Lal Kitab Totke: हे खूप चमत्कारिक उपाय, 24 तासांत त्यांचा दिसून येतो परिणाम ! कमाईत होती मोठी कमाई

[ad_1] Totke Upay: चांगले यश मिळ्यासाठी आपण प्रयत्न करतो. काहीवेळा हे प्रयत्न करुनही यस मिळत नाही. किंवा मनासारख्या गोष्टी घडत नाही. अनेक वेळा यश, प्रगती आणि आनंद मिळविण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी होताना दिसतात. (lal kitab totke for money) अशा परिस्थितीत काही चमत्कारिक उपाय खूप उपयुक्त ठरु शकतात. आपल्या जीवनात चढ-उतार पाहायला मिळतात. एकाचवेळी अनेक संकटांचा…

Read More

एक लिंबू तुम्हाला करेल श्रीमंत! फक्त करा ‘हे’ उपाय

[ad_1] Lemon Remedies For Money: तुम्ही जर आर्थिक समस्येपासून त्रस्त असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे. ज्योतिष शास्त्रात (Astrology) आर्थिक समस्येवर (Financial problems) मात करण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात. तुमची कुंडली पाहून तुम्हाला या समस्येबद्दल ज्योतिष शास्त्रात उपाय सांगितले जातात. पण साधारणपणे सगळ्यांचा किचनमध्ये मिळणारी एक गोष्ट तुम्हाला मालामाल करु शकते. अशाच गोष्टींपैकी एक म्हणजे…

Read More

Astro: या 5 वस्तू कधीच कोणाला उधार देऊ नका, नाहीतर… जाणून घ्या

[ad_1] Astro Tips For Home: प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी कोणाकडून काही उधार घेतंच असतो. तसेच अडचणीला कोणाला मदत करतोच. शेजारी म्हणजे पहिला नातेवाईक.  अनेकदा शेजाऱ्यांशी खूप जवळचे नातं असतं. दररोज आपण आपल्या शेजाऱ्याशी वस्तूंची देवाणघेवाण करत असतो. या वस्तूंमध्ये साधारणपणे अन्नपदार्थांचा समावेश असतो.  पण तुम्हाला माहित आहे का की स्वयंपाकघरात 5 गोष्टी आहेत, ज्या…

Read More

Vastu Tips : आर्थिक अडचणींमुळे तुमची कंबर मोडली असेल तर हे उपाय करा, नशीब उजळेल

[ad_1] Vastu Tips For Money: तुम्ही लाख प्रयत्न करुनही घरात पैशाची कमतरता असेल तर आज आम्ही वास्तुशास्त्राच्या अशा काही टीप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही आर्थिक टंचाईपासून मुक्त होऊ शकता. वास्तुशास्त्र हे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेवर आधारित आहे. या शास्त्रात काही असे नियम आहेत की, ज्याच्या घरात सुख, समुद्धी आणि शांती नांदते. आपल्य घरात सुख-समृद्धी यावी…

Read More

KBC : स्पर्धकानं दिलं ‘या’ प्रश्नाचं चूकीचं उत्तर! गमावले लाखो रूपये… तुम्ही देऊ शकाल त्या प्रश्नाचं उत्तर?

[ad_1] KBC Updates: बीग बी अमिताभ बच्चन त्यांच्या अनोख्या शैलीनं कौन बनेगा करोडपती या शोची रंगत दिवसेंदिवस वाढवताना दिसत आहेत. त्याचबरोबर रोज येथे येणारे स्पर्धकही आपल्या बुद्धीचातुर्यानं आणि हूशारीनं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत बक्षीस जिंकतायत. पण शेवटी हा शो एक खेळ असून त्यात जिंकणं आणि हरणं हे आलंच.  ‘कौन बनेगा करोडपती’ ( Kon Banega Crorepati)…

Read More

चपाती लाटताना ‘या’ चुका कधीही करु नका… नाहीतर भोगावं लागू शकतं आर्थिक नुकसान

[ad_1] मुंबई : स्वयंपाकघर हे घरातील सर्वात महत्वाचे स्थान आहे कारण येथे अन्नपूर्णा वास करते. ज्यामुळे लोकांना भरपेट जेवण मिळते. अन्नासाठीच आपण मेहनत करतो आणि असं म्हणतात की, आई अन्नपूर्णा प्रसन्न असेल, तर घरात कधीही कोणतीही समस्या येत नाही. अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात काम करताना काही गोष्टी आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. कारण जर आपण अन्नपूर्णाला…

Read More

अशी बोटं असलेले लोक असतात भाग्यवान, त्यांची आयुष्यात सहज होते प्रगती

[ad_1] मुंबई : वास्तुशास्त्रात हस्तरेषाशास्त्राला खूप महत्वं दिलं जातं. हाताच्या रेषांमध्ये सर्व काही दडलेलं असतं. हस्तरेषाशास्त्रामुळे आपल्याला भविष्यातील अनेक गोष्टी जाणून घेता येतात. परंतु तुम्हाला माहित आहे का की फक्त रेषाच नाही तर हाताची बोटे देखील आपल्या आयुष्याविषयी बरंच काही सांगून जातात, चला तर मग जाणून घेऊया की, तुमच्या हाताची बोटं तुमच्याबद्दल काय सांगतात. करंगळी…

Read More

चांगले दिवस येण्याआधीच अशी चिन्हे दिसू लागतात, ज्यामुळे रातोरात बदलते नशीब!

[ad_1] मुंबई : काळ हा प्रत्येकवेळी सारखा राहत नाही, तो माणसाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आणत असतो. चांगला वाईट काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो, मग तो व्यक्ती श्रीमंत असो किंवा मग गरीब. परंतु तुम्हाला माहितीय का की, हे चढ-उतार येण्याआधी अनेक वेळा त्याची पूर्व चिन्हे आपल्याला दिसत असता. चांगला काळ आला की सोबत खूप आनंद,…

Read More

चपाती बनवताना ‘या’ चूका अजिबात करू नका, नाहीतर होईल महालक्ष्मी आणि अन्नपूर्णाचा कोप

[ad_1] मुंबई : आपल्या रोजच्या आहारात चपाती किंवा पोळी हा महत्वाचा घटक आहे. ज्यामुळे आपल्या शरिराला महत्वाचे घटक मिळतात. ज्यामुळे जवळ-जवळ प्रत्येक घरात त्याचा आहारात समावेश केला जातो. त्यात आपल्यापैकी बहुतेकांच्या घरातील लोकांना विचारुन चपात्या केल्या जातात. यामागचं उद्देश असतं की अन्न वाया जाऊ नये. परंतु तुम्हाला माहितीय का की वास्तुशास्त्रानुसार असं करणं खूपच चुकीचे…

Read More