Headlines

युक्रेन संकटावर नवी रणनीती, मोदी सरकारमधील 4 मंत्री ‘विशेष दूत’ बनून जाणार

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने नवी रणनीती आखली आहे. याअंतर्गत चार मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये पाठवले जाणार आहे. त्यानंतर हे मंत्री युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय लोकांशी बोलून त्यांना बाहेर काढण्याची व्यवस्था करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना भारताचे ‘विशेष दूत’ म्हणून पाठवले जाणार आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली युक्रेन…

Read More