Headlines

Vastu Shastra: थंडीच्या दिवसांमध्ये ‘हे’ 4 वास्तू दोष करतील तुम्हाला बर्बाद

[ad_1] Vastu Shastra: आपल्यापैकी अनेकांना उन्हाळ्यापेक्षा थंडी (Winter) म्हणजेच हिवाळ्याचे दिवस आवडतात. ऋतु बदलला की बरेच जणं त्यांची लाईफस्टाईल देखील बदलते. बाहेरील वातावरण तुमच्या जीवनात बदल घडवून आणतं म्हणून वास्तुशास्त्रात देखील याचं विशेष महत्त्व सांगण्यात आलंय आलंय.  वास्तू शास्त्रानुसार, हिवाळ्यात घराच्या ठेवणीबाबत काही खास गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. या ऋतूमध्ये वास्तुशी संबंधित काही चुका तुम्हाला…

Read More

चपाती बनवताना ‘या’ चूका अजिबात करू नका, नाहीतर होईल महालक्ष्मी आणि अन्नपूर्णाचा कोप

[ad_1] मुंबई : आपल्या रोजच्या आहारात चपाती किंवा पोळी हा महत्वाचा घटक आहे. ज्यामुळे आपल्या शरिराला महत्वाचे घटक मिळतात. ज्यामुळे जवळ-जवळ प्रत्येक घरात त्याचा आहारात समावेश केला जातो. त्यात आपल्यापैकी बहुतेकांच्या घरातील लोकांना विचारुन चपात्या केल्या जातात. यामागचं उद्देश असतं की अन्न वाया जाऊ नये. परंतु तुम्हाला माहितीय का की वास्तुशास्त्रानुसार असं करणं खूपच चुकीचे…

Read More

तुम्ही देखील आंघोळ केल्यानंतर ‘या’ चुका करता का? मग तुम्ही स्वत:चंच खूप मोठं नुकसान करताय

[ad_1] मुंबई : वास्तुशास्त्रात दिशा, घराची सफाई आणि सजावट यांना फार महत्व आहे. यामुळे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार संपूर्ण गोष्टी केल्यातर आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी टिकून राहते तसेच कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य देखील चांगलं राहातं. यागोष्टीचा अनुभव अनेक लोकांनी घेतला आहे. त्यामुळे वास्तूशास्त्रांच्या नियमांचे पालन करणं फायद्याचं असल्याचं बोललं जातं. परंतु तुम्ही जर वास्तुशास्त्रानुसार गोष्टी केल्या नाहीत, तर मात्र…

Read More