Headlines

MIM will contest Gujarat assembly elections MP Imtiaz Jalil msr 87

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभांचा कार्यकाळ येणाऱ्या सहा महिन्यांच्या आत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून नुकताच हिमाचल प्रदेशमधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. तर गुजरातच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर केलेला नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आता निवडणूक आयोग गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर करणार याकडे आहे. भाजपाचा गड समजल्या जाणाऱ्या गुजरातमधील निवडणुकीच्या…

Read More

इम्तियाज जलील भाजपात जाणार? दानवेंच्या विधानानंतर चर्चा, विचारलं असता म्हणाले “इतका मोठा…” | MIM Imtiaz Jaleel on joining BJP Raosaheb Danve Statement Aurangabad sgy 87

भाजपा नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका विधानामुळे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. औरंगाबादमध्ये आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना रावसाहेब दानवे यांनी मंचावरुनच ते एमआयएमचे आहेत, पण भाजपाचे वाटतात असं विधान केलं. दरम्यान, त्यांच्या या विधानावर इम्तियाज जलील यांनीही तात्काळ उत्तर देत चर्चांना पूर्णवविराम दिला आहे. काय…

Read More

“निजाममुळे आपण मागेसलेलो,” रावसाहेब दानवेंचं मंचावर विधान, जलील म्हणाले “अरे मेरे बाप…” | BJP Raosaheb Danve and MIM Imtiyaz Jaleel over Nizam in Auranganbad sgy 87

औरंगाबादमध्ये एका भूमिपूजनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात जुगलबंदी झाल्याचं पहायला मिळालं. रावसाहेब दानवे यांनी निजाममुळेच मराठवाड्यात रेल्वेचं नेटवर्क नाही असं सांगत जलील यांच्या मागणीवर उतर दिलं. तसंच औरंगाबाद नव्हे तर संभाजीनगरसाठी मागण्या करा, असा टोलाही लगावला. त्यांच्या या विधानावर जलील यांनीही उत्तर देत देण्यासाठी काहाही ठोस नसल्याने…

Read More

“आधी स्वत:च्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा, मग…” रावसाहेब दानवे यांची इम्तियाज जलील यांच्यावर बोचरी टीका| BJP leader raosaheb davne on imtiyaz jaleel keep your sons name aurangazeb first rmm 97

औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ करण्यावरून मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. पण त्यांनतर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने या प्रस्तावाला स्थगिती दिली आणि काहीच दिवसांत त्यांनी पुन्हा…

Read More

“काय रे गोट्या, मग इतकंच प्रेम होतं तर…”; बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाणांचं नाव घेत इम्तियाज जलीलांचा हल्लाबोल | Imtiyaz Jaleel allegations on Congress over renaming of Aurangabad as Sambhajinagar pbs 91

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. “बाळासाहेब थोरात म्हणाले आम्ही विरोध केला नाही. काय रे गोट्या, मग इतकंच प्रेम होतं तर २०१४ मध्ये मला सत्ता नको, या शहराचं नाव बदलायचं आहे असं का सांगितलं नाही,”…

Read More

“तू मला ओळखत नाही रे राजा, असे किती आले आणि गेले”, इम्तियाज जलील यांचं वक्तव्य | Imtiyaz Jaleel criticize Congress Balasaheb Thorat Ashok Chavan over rename of Aurangabad pbs 91

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. तसेच सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांनाही इम्तियाज जलील यांनी सूचक इशारा दिला. “तू मला ओळखत नाही रे राजा. तुझ्यासारखे किती आले आणि किती गेले,” असं वक्तव्य जलील यांनी केलं. ते मंगळवारी (१२ जुलै) औरंगाबादमध्ये नामांतर विरोधात भडकल गेट…

Read More

“…हा इम्तियाज जलील यांचा मूर्खपणा”, औरंगाबादच्या नामकरणावरून हिंदू महासंघाच्या नेत्याची बोचरी टीका | Hindu mahasangh leader anand dave on imtiyaz jaleel aurangabad renamed as sambhajinagar viral video rmm 97

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे नामकरणाचा वाद पुन्हा एकदा उफाळून निघाला आहे. औरंगाबादचं नामकरण करण्यावरून एमआयएम पक्ष आक्रमक झाला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आज औरंगाबाद शहरात आंदोलन करण्यात आलं आहे. दरम्यान त्यांनी औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करावं की…

Read More

कोण इम्तियाज जलील? ते शहराचे बादशाह लागून गेले काय? आमदार संजय शिरसाट यांचा सवाल | Shivsena rebel MLA Sanjay Shirsat criticize MIM Imtiyaz Jaleel pbs 91

शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका केली. जलील यांनी औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण करण्यास विरोध केला. याबाबत संजय शिरसाट यांना प्रश्न विचारलं असता त्यांनी “कोण इम्तियाज जलील? ते शहराचे बादशाह लागून गेले काय?” असा सवाल केला. ते बुधवारी (६ जुलै) औरंगाबाद शहरात परतले. यावेळी माध्यमांनी पत्रकार…

Read More

“…माझ्या मृत्यूच्या दाखल्यावर औरंगाबादच हवं”, नामांतराच्या मुद्द्यावरून इम्तियाज जलील आक्रमक | aurangabad renamed as sambhajinagar mim Imtiaz jaleel statement on all party meeting regarading name change of aurangabad rmm 97

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी धोक्यात आल्यानंतर, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यावेळी त्यांनी औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नाव ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर केला. आता महाराष्ट्रात सत्तांतर झालं असून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आलं…

Read More

Asaduddin Owaisi | हिजाब वादावरुन असुद्दीन ओवैसी यांचं विधान, म्हणाले…

मुंबई : देशाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये हिजाबवरुन (Hijab) वाद पेटला आहे. या मुद्द्यावरुन अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. दरम्यान आता या मुद्द्यावरुन एमआयएमचे (Aimim) सर्वेसर्वा आणि खासदार असुद्दीन ओवैसी (asaduddin owaisi) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एका दिवशी हिजाबी पंतप्रधान होईल, असं विधान ओवैसी यांनी केलं आहे. याबाबतचा व्हीडिओ ओवैसींनी ट्विट केला आहे. (1…

Read More