‘उशिरा पोहोचलो म्हणजे आपण मोठे स्टार…’, मिलिंद गवळींनी टोचले कलाकारांचे कान; म्हणाले ‘बेशिस्त, आळसी…’
[ad_1] Milind Gawali Importance Of Time : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते म्हणून मिलिंद गवळींना ओळखले जाते. या मालिकेत ते अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारत आहे. मिलिंद गवळी हे सतत विविध गोष्टींबद्दल पोस्ट करताना दिसतात. आता मिलिंद गवळींनी अनेक कलाकारांना वेळेचं महत्व सांगितले आहेत. मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय…