‘जे 420 करतात ते 400 जागा जिंकणार’; निवडणुकांची घोषणा होताच पुन्हा बोलले प्रकाश राज
Prakash Raj : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांची घोषणा केली असून देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी निकाल लागणार आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच सत्ताधारी आणि विरोधक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. फिल्मी क्षेत्रासोबत राजकारणातही सक्रिय असणाऱ्या काही कलाकारांनी देखील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अभिनेते प्रकाश राज आणि…