Headlines

ऊस उत्पादकांची कारखान्यांकडून नाडवणूकच

[ad_1] प्रदीप नणंदकर , लोकसत्ता लातूर : २०२१-२२ च्या गळीत हंगामात अतिशय विक्रमी गाळप झाले, महाराष्ट्रातील १३२२.३१ लाख टन ऊस साखर कारखान्यांनी खरेदी केला. तोडणी व वाहतूक खर्च वगळता ३२ हजार ८२ कोटी ६२ लाख रुपये साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार शेतकऱ्यांना देणे लागत होते. प्रत्यक्षात ३१ हजार ६८ कोटी ४९ लाख रुपये शेतकऱ्यांना दिले गेले आहेत….

Read More

साखर कारखान्यांच्या कर्जउचलीत मोठी घट ; साताऱ्यात इथेनॉल उत्पादनामुळे बँकांना फटका

[ad_1] विश्वास पवार, लोकसत्ता वाई : साताऱ्यातील नऊ साखर कारखान्यांनी तब्बल ११ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले. इथेनॉलचे पैसे एक आठवडा ते ३५ दिवसांत मिळत असल्याने साखर कारखान्यांना एफआरपी देणे सोपे झाले. मात्र याच वेळी साखर हंगामात विविध बँकांकडून घेतल्या जाणाऱ्या साखर कारखान्यांच्या कर्जामध्ये घट झाल्याचेही दिसून येत आहे. सर्व साखर कारखान्यांनी एक हजार कोटी…

Read More