Headlines

तुम्ही नरमला आहात का? प्रश्न ऐकताच संजय राऊत म्हणाले “नेमकं म्हणायचं काय आहे, काय अर्थ…” | Shivsena Sanjay Raut on his soft stand agasint BJP Devendra Fadnavis Maharashtra Governement sgy 87

[ad_1] ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यहारप्रकरणी जामीन मिळाला असून तब्बल तीन महिन्यानंतर ते जेलच्या बाहेर आले आहेत. संजय राऊत बाहेर आल्यानंतर ठाकरे गटाकडून अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला असून पुन्हा एकदा ही तोफ धडाडेल असा विश्वास व्यक्त केला आहे. आर्थर रोड तुरुंगातून सायंकाळी उशिरा संजय राऊतांची मुक्तता करण्यात आली. दरम्यान, संजय राऊत…

Read More

“…तरच हे सरकार जाईल”, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भाकितानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रियाNCP leader Ajit Pawar commented on Jayant Patil and Amol mitkari predictions about shinde fadanvis government.

[ad_1] महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या सरकारच्या स्थिरतेबाबत मोठं विधान केलं आहे. “जोपर्यंत १४५ आमदार एकनाथ शिंदेंच्या पाठिशी आहेत, तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्यादिवशी हा आकडा कमी होईल, त्या दिवशी हे सरकार जाईल”, असं अजित पवार म्हणाले आहेत. राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र…

Read More

मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही? अंबादान दानवेंनी सांगितलं कारण; म्हणाले, “प्रत्येकाला दिलेला शब्द…”Vidhanparishad opposition leader Ambadas Danve commented on cabinet explansion of shinde fadanvis government

[ad_1] राज्यात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. यावर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे. “मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सत्ताधाऱ्यांच्या मनात भीती दडलेली आहे. मंत्रिमंडळ विस्तार केल्यास लोक सोडून जातील का? हीदेखील त्यांच्या मनात भीती आहे. शब्द बऱ्याच लोकांना दिले आहेत. प्रत्येकाला दिलेला शब्द पूर्ण करणं अवघड आहे. त्यामुळे याच भीतीपोटी मंत्रिमंडळ विस्तार होत…

Read More

maratha students get subsistence allowance of rs 60 thousand per annum zws 70

[ad_1] मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणेच वर्षांला ६० हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या अंतर्गत वसतिगृह, शिष्यवृत्ती…

Read More

maharashtra to provide compensation to farmers for crop damaged in october rains zws 70

[ad_1] मुंबई : राज्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे सुमारे २५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून संबंधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले. ऑक्टोबरमधील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांनाही निकषापेक्षा अधिक वाढीव मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात जून ते सप्टेंबरदरम्यान पावसामुळे नुकसान झालेल्या ४० लाख १५…

Read More

सरकारकडून उमेदवारांची फसवणूक! ; जिल्हा परिषद भरती रद्द केल्याने स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आंदोलनाचा इशारा

[ad_1] देवेश गोंडाणे, लोकसत्ता नागपूर : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने १३ हजार ५१४ पदांची जिल्हा परिषद भरती रद्द केल्याने स्पर्धा परीक्षार्थीकडून सरकारविरोधात प्रचंड असंतोष असतानाच ग्रामविकास विभागाने प्रशासकीय चुका करून कशाप्रकारे अकरा लाख बेरोजगार अर्जदारांची फसवणूक केली याची काही उदाहरणे समोर आली आहेत. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने फसवणुकीचा आरोप करीत शासनाला निर्वाणीचा इशारा देत तात्काळ…

Read More

maharashtra government temporarily stays on police recruitment process zws 70

[ad_1] मुंबई : करोनाकाळात वयोमर्यादा पूर्ण झालेल्या तरुणांना पुन्हा संधी मिळण्यासाठी नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली असली तरी राज्यातील सर्व वयोगटांतील अधिकाधिक तरुणांचा समावेश करण्याच्या उद्देशाने तसेच सर्व जाती व समाजातील तरुणांचा या भरतीत समावेश करण्याच्या उद्देशानेही याबाबत आढावा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेषत: मराठा आरक्षण रद्द झाल्याचा फटका…

Read More

There are currently three governments working in the country for the benefit of Gujarat Sachin Sawant msr 87

[ad_1] सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एअरबस प्रकल्प’ही गुजरातला गेला आहे. २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे राज्यातील आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यरोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात…

Read More

Demanding to declare wet drought in the state MP Supriya Sule criticized the Shinde Fadnavis government msr 87

[ad_1] अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. राज्य सरकारने दिवाळीपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करून मदत खात्यात जमा करावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र राज्य सरकारने ओला दुष्काळाबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून ही मागणी लावून धरली जात आहे आणि राज्य सरकारवर टीकाही…

Read More

…तर खुर्चीखाली धमाका झाल्याशिवाय राहणार नाही, शिवसेनेचा शिंदे सरकारला इशारा | Shivsena Saamana Editorial Diwali Maharashtra Government Farmers Drought sgy 87

[ad_1] सत्तांतरातून राज्यात कोणाचे खिसे किती गरम झाले हे आता महाराष्ट्रातील जनतेपासून लपून राहिलेले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची दिवाळी जोरात झाली असली तरी जनतेचे काय हा प्रश्न कायमच आहे. महागाई बेरोजगारी आर्थिक मंदीचे सावट बिघडलेले अर्थचक्र यामुळे सामान्य जनता आणि अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा आज अंधारात चाचपडत आहे अर्थात राज्यातील मिंधे सरकार दिवाळी संपण्यापूर्वी…

Read More