IND vs SL 2nd Test | श्रीलंकेला विजयासाठी आणखी 419 धावांची गरज
[ad_1] मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील (IND vs SL 2nd Test) दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने लंकेला विजयासाठी 447 धावांचं मजबूत आव्हान दिलंय. मात्र श्रीलंकेने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 7 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 28 धावा केल्या आहेत. त्यामुळे लंकेला विजयासाठी आणखी 419 धावांची आवश्यकता आहे. तर टीम…