Headlines

शेकापच्या भूमिकेमुळे रायगडात राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी ; स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडी संपुष्टात येण्याची चिन्हे

[ad_1] हर्षद कशाळकर, लोकसत्ता अलिबाग : विधानसभा निवडणुकीत झालेल्या बंडखोरीमुळे शेकाप उमेदवारांचा पराभव झाला, एकदा फसलो असलो तरी यापुढे नाही फसणार, पराभवाचा बदला घेणार अशी भूमिका शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी पक्षाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाच्या निमित्ताने मांडली. या भूमिकेमुळे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेकाप आणि राष्ट्रवादी…

Read More