Headlines

लोकांच्या वस्तीत बिबट्याचा धुमाकूळ… व्हिडीओ व्हायरल

मुंबई : आपल्या देशाची इतकी लोकसंख्या वाढली आहे की आता लोकांना राहायला जमीन शिल्लक राहिलेली नाही. ज्यामुळे लोक हळूहळू जंगलाच्या जवळ जाऊ लागले आहेत. लोकांना जागा निर्माण करण्यासाठी अनेक जंगलं कापली देखील गेली आहे. परंतु असं माणसांनी जंगलं संपवण्याचा प्रयत्न केला तर या प्राण्यांनी जायचं कुठे? मग हे प्राणी लोकांच्या वस्तीत येऊ लागतात, ज्यामुळे बऱ्याचदा…

Read More