Headlines

विश्लेषण : राज्यातील जमिनींच्या लाखो मोजण्या कशामुळे रखडल्या?

[ad_1] -प्रथमेश गोडबोले करोना संसर्ग, त्यामुळे लावण्यात आलेली टाळेबंदी आणि भरती प्रक्रियेतील घोटाळ्यांमुळे भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक (सर्व्हेअर) या पदाची भरती प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून सातत्याने लांबणीवर पडत आहे. परिणामी राज्यभरातील जमिनींच्या तब्बल एक लाख तीन हजार मोजण्या सद्य:स्थितीत प्रलंबित आहेत. त्यावर उपाय म्हणून म्हणून खासगी भूकरमापकांकडून प्रलंबित मोजण्या करून घेण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर नाशिक…

Read More