बार्शी- तालुका कृषि अधिकारी शहाजी कदम यांचे शेतकर्यांना जाहीर आवाहन
खरीप हंगाम २०२२ साठी सोयाबीन पेरणी करतांना घ्यावयाच्या दक्षतेबाबत कृषी विभागानेही शेतकऱ्यांना जाहीर आवाहन केले आहे. पेरणीसाठी स्वतःकडे उपलब्ध असलेले चांगले बियाणे पेरणीसाठी वापरा. रणीपूर्व बीजप्रक्रीया करावी. चांगली ओल म्हणजे ७५ ते १०० मि. मि. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत पेरणी करावी,७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी….