लग्नानंतर Alia का होतेय सोशल मीडियावर ट्रोल? Kangana Ranaut शी याचा काय आहे संबंध?
[ad_1] मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं नुकतंच लग्न झालं आहे. हे बॉलिवूडचे हे पॉवर कपल अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. जे अखेर 14 एप्रिल रोजी लग्न बंधनात अडकले. ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. गुरुवारी लग्नानंतर आलिया-रणबीरने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि आपण लग्नबंधनात अडकल्याचे आपल्या चाहत्यांना सांगितले. आलिया-रणबीरच्या लग्नात…